बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

अरबाज पटेल व त्याची जिहादी मानसिकता. BIG BOSS MARATHI

छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याची लाज वाटणारा जिहादी मानसिकतेचा अरबाज पटेल.

काल बिगबॉस मधील एक एपिसोड भाऊचा धक्का जो रविवार ४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. हा एपिसोड सहज पाहण्यात आला. या वेळी स्पर्धक ह.भ.प.पुषोत्तमदादा पाटील यांच्या निरोपाचा तो क्षण होता व ते सर्वांचा निरोप घेत असतांना.



 ह.भ.प पुषोत्तमदादा पाटील हे वारकरी संप्रदयातील असल्याने सर्वांच्या कल्याणा करिता "पुंडलिका वरदे हरि विठ्ठ्ल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय" चा नामःघोष ते करीत होते सरते शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय ची घोषणा होते ही घोषणा होत असतांना प्रत्येक स्पर्धक हात जोडून उभा राहिलेला दिसतो व प्रत्येक स्पर्धक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ची घोषणा करतांना दिसतो. परंतु हे सर्व होत असतांना जिहादी मानसिकतेचा 'अरबाज पटेल' हाताची घडी घालून शांत उभा असल्याचे विडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे.


मराठी माणसाच्या मराठी कार्यक्रमात येऊन मराठी मुलींशी जवळकीने वागण्यात कोणतीही लाज लज्जा शरम न वाटाणाऱ्या जिहादी मानसिकतेच्या 'अरबाज पटेल' याला शिवाजी महाराज की जय बोलण्याची लाज वाटावी आणि ते ही महाराष्ट्रात राहून आणि मराठी कार्यक्रमात येऊन हे विशेष आहे. 'अरबाज पटेल' च्या या वागण्याचा निषेध करू तितका कमी आहे. ५७ मुस्लिम देश सोडून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना हिंदुस्थान कडे राजाश्रय मागावा लागतो कारण हा देश शिवाजी महाराज आणि त्यांच्या आदर्शावर चालतो आहे. हे 'अरबाज पटेल' सारख्या जिहाद्यांना कधी कळणार. जगातल्या कोणत्याही मुस्लिम राष्ट्रा पेक्षा तुमच्या आया बहिणी या आमच्या शिवरायांच्या हिंदुस्थानात सुरक्षित आहेत. सुबेदाराच्या सुनेला आईचा दर्जा देणाऱ्या, शत्रू पक्षातील लेकी सुनाना मायेने सुरक्षित ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा नामःघोष करतांना 'जिहादी अरबाज पटेल' याला लाज वाटत असेल तर अशा मानसिकतेत असलेल्या लोकांच्या दिसण्यावर हिंदू मुली आणखीन किती दिवस भाळून 'तुकडे तुकडे' होऊन मरणार आहेत याचा विचार आता मुस्लिमेंतर मुलींना करणे आवश्यक आहे. जिहादी मानसिकतेच्या अशा लोकांची हिंदुस्थाना राहण्याची लायकी तरी काय. ज्या महाराष्ट्राचे मीठ तुम्ही खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमक हरामी केली आहे. जे कडवे असतील हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या प्रत्येकाने या विषयी आपली भूमिका घेतली पाहिजे. हे जिहादी पार्सल कुठून आले आहे तिथे ते पून्हा पाठवले पाहिजे. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांना आणखीन किती दिवस आपण सहन करणार आहोत ? समस्त हिंदूंनी कॅमेऱ्याने टिपलेली हि दृष्य एकदा पहावीत दृश्य पाहिल्यावर महाराष्ट्राच्या पर्यायाने हिंदुस्थानच्या नशिबी अशी माणसे का येतात हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल . या जिहाद्यानी आज पर्यंत सुंदर लेण्या शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी कदाचित पाहिल्या असतील. मात्र आता त्यांना एकदा कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची वेळ मात्र आली आहे.

-जयदिप गवाळे-






'इडा पिडा टळू दे ! बळीचे राज्य येउदे '

 बळी राजाला काळजांच्या आत जपून ठेवावा , असा निरागस ' माणूस ' ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला कष्टाचे व हक्काचे फळ सम प्रमाणात व...